Having a strong vision of giving true health and wealth solutions to the common people.
Diabetes is one of the most common health problems today. It occurs when the pancreas produces insufficient insulin, the hormone responsible for converting blood sugar (glucose) into energy or storing it. Disrupted insulin secretion causes elevated glucose levels in the blood, leading to diabetes.
High blood glucose thickens the blood, slowing circulation and impairing oxygen transport. This negatively affects immunity, wound healing, energy levels, and vital organs like the eyes and kidneys. Effective blood sugar control is essential for overall health.
Diabetes is one of the most common health problems today. It occurs when the pancreas produces insufficient insulin, the hormone responsible for converting blood sugar (glucose) into energy or storing it. Disrupted insulin secretion causes elevated glucose levels in the blood, leading to diabetes.
High blood glucose thickens the blood, slowing circulation and impairing oxygen transport. This negatively affects immunity, wound healing, energy levels, and vital organs like the eyes and kidneys. Effective blood sugar control is essential for overall health.
मधुमेह (डायबिटीज) एक ऐसी समस्या है जिसमें शरीर में शुगर (ब्लड ग्लूकोज) का स्तर सामान्य सीमा में नहीं रहता। आपके मन में यह सवाल आ सकता है कि अचानक शुगर कंट्रोल क्यों नहीं रहती? हमारे शरीर में पैंक्रियाज नाम की एक ग्रंथि होती है, जो इंसुलिन बनाती है। यही इंसुलिन शरीर में बनने वाली ग्लूकोज (शुगर) को कंट्रोल करता है। लेकिन उम्र और शारीरिक बदलावों के कारण जब पैंक्रियाज इंसुलिन बनाना कम कर देता है या बंद कर देता है, तो शुगर का स्तर बढ़ने लगता है और व्यक्ति मधुमेह का शिकार हो जाता है। जब ब्लड में शुगर बढ़ती है, तो यह शरीर के अन्य जरूरी तत्वों जैसे WBC (सफेद रक्त कोशिकाएं), RBC (लाल रक्त कोशिकाएं), प्लाज्मा और ऑक्सीजन की कार्यक्षमता को प्रभावित करती है। इससे न केवल जख्म भरने में दिक्कत होती है, बल्कि रोग प्रतिरोधक क्षमता भी कमजोर होती है, और अन्य बीमारियाँ भी शरीर को घेरने लगती हैं।
गुडमार, विजयसार, मेथी, करेला, जामुन, कालमेघ, कुटकी, बेल, अश्वगंधा
मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की अचानक कशी साखर नियंत्रित होणे बंद होते? आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन तयार होतं, जे शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज (साखरेची मात्रा) नियंत्रित ठेवण्याचं काम करतं. पण शारीरिक बदलामुळे पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढतो, परिणामी मधुमेह होते.
रक्तातील ग्लुकोजची मात्रा वाढल्याने रक्तातील घटकांचं संतुलन बिघडतं, जसे की पांढऱ्या रक्त पेशी (WBC), लाल रक्त पेशी (RBC), आणि प्लाझ्मा. ऑक्सिजनही रक्त प्रवाहासोबत शरीरात जातो. पण ग्लुकोज वाढल्यामुळे लाल रक्त पेशींचं काम नीट होत नाही आणि पांढऱ्या पेशींचा रोगप्रतिकारक प्रभाव कमी होतो. यामुळे मधुमेहासोबत इतर आजार होण्याचा धोका वाढतो.
गुडमार, विजयसार, मेथी, कार्ले, जांभुळ, कालमेघ, कुटकी, बेल, अश्वगंधा.
जर साखरेचे प्रमाण २०० पेक्षा कमी असेल तर सकाळ व संध्याकाळ १-१ कॅप्सूल जेवणाअगोदर. जर साखरेचे प्रमाण २०० पेक्षा जास्त असेल तर सकाळ व संध्याकाळ २-२ कॅप्सूल जेवणाअगोदर.